नुकसान भरपाई :
![]() |
New Marathi Corner |
कृषी विषयी :
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक खास महत्त्वाची माहिती मित्रांनो सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामध्ये हाती आलेल्या पिकांचे फळबागांचे खूप प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे.
या झालेल्या सर्व पिकांचे फळबागांचे पंचनामे करून लगेच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे असे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सांगितले. यामध्ये झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे पिकांचे फळबागांचे पंचनामे येत्या चार दिवसांमध्ये करण्यात येतील आणि पुढील दहा दिवसात प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद