पिकविमा -2023 :
 |
| New Marathi Corner |
नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्व शेतकरी वर्गासाठी एक आनंदाचे आणि महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.
राज्यशास्त्राची विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पिक विमा लागू करण्याचा अधिक जारी केला आहे पाच प्रकारच्या नुकसानाला या सर्व समावेशक पीक विमा योजनेत कवत मिळेल शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.
कधी भरपाई ? :
1) प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान.
2) अन्नपूर्णा प्रतिकूल हवामानामुळे झालेले नुकसान.
3) एक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, परिसर जलमय होणे, भूतखलन, दुष्काळ, पावसाळ्यातील खंड व रोग या बाबीमुळे उत्पन्न होणारी घट.
4) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान.
5) नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान.
योजना कोण राबवणार :
केंद्र सरकारने पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावाच्या विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के तसेच दोन्ही मधील नगदी पिकांसाठी आहे. राज्य सरकारच्या नवी पिक विमा योजनेत शेतकरी हिश्शयाचाभारदेखील राज्य सरकार उचलणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य कृषी आयुक्तांची आहे.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना एक रुपयात पिक विमा योजना लागू करण्याची घोषणा केली होती. कृषी विभागाने या संदर्भात शुक्रवारी काढलेल्या आदेशामुळे त्या घोषणेची अमलबजावणी झाली आहे .
दरम्याला राज्य सरकार या योजनेची प्रगतीचा अहवाल सादर करणे त्यांना बंधनकारक असेल.
खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात तो दिला जाईल.