आता पोलिस पाटलाला मिळणार भरगोस पगार ... पहा येवढा झाला पगार..

 पोलिस पाटील :


पोलिस पाटील हे गावातील मानाच पद मानल जात.पोलिस पाटील चे कर्तव्य पण फार मोठे आहेत. गावातील सुशांतात राखणे.गावातीर भांडण मिटवणे, गावातील साथीच्या रोगाची माहीत देणे असे बरेच काम पोलिस पाटील यांना पार पाढावा लागतात.मग पोलिस पाटील ला पगार तर फारच कमी होता . पण काल च्या सरकारी बैठकी मधे निर्णय घेण्यात आला . आणि पाटलाचा पगार थेट 15000 हजार करण्यात आला .

अगोदर भक्त 6500 पगार होता. आता पोलिस पाटील ला मिळणार 15 हजार पगार .

असा असेल मराठा आरक्षण मोर्चाचा मार्ग अंतरवाली ते मुंबई आझाद मैदान ...

 मराठा आरक्षण मोर्चा :

मराठा आरक्षण मोर्चा अंतरवाली ते मुंबई

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज रंगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत. अंतरवाली ते मुंबई या पायी दिंडीचा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी 2024 रोजी पायी दिंडी निघणार आहे. त्याचा मार्ग खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.

    अंतरवाली - जालना - बीड - अहमदनगर - पुणे - रायगड आणि मुंबई - आझाद मैदान.

या जिल्ह्यातून आंदोलन आझाद मैदान वर धडकणार आहेत. हा भगवा अलर्ट सागर मराठ्यांचा संपूर्णपणे हा मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार आहे. हा लढा शेवटचा असून मराठा समाज घराबाहेर पडून मुंबईकडे पूछ करावी. असे आवाहन मराठा नेते तरंगे पाटील यांनी केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवाली येथे प्रसार माध्यमांची बोलताना मुंबईतील नियोजित आंदोलनाचा आराखडा जाहीर केला. अंतर्वली ते मुंबई हा मार्ग पायी घाटायचा असून मुक्कामाची व्यवस्था स्वतः आंदोलकांनी करायचे आहे. असे जरांगे पाटील यांनी सांगितले असून, त्यानुसार 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली जिल्हा जालना येथील सकाळी नऊ वाजता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी निघणार असून, अंतरवाली- शहागड -गेवराई -पाडळसिंगी -मादळमोही- मातोरी -खरवंडी पाथर्डी -तिसगाव -करंजी- अहमदनगर -सुपा- शिरूर घोड नदी -शिक्रापूर- वाघोली -चंदन नगर- पुणे- लोणावळा- नवी मुंबई चेंबूर मार्गे आंदोलन आझाद मैदानावर पोचणार आहे. अंतरवाली येथून निघालेल्या आंदोलन दिंडीत गावोगावचे लोक सहभागी होणार आहेत. मुंबईपर्यंत ही दिंडी व्यापक स्वरूप धारण करणार आहे. असे मराठा नेते मनोज तरंगे पाटील यांनी म्हटले आहे. सहभागी आंदोलकांसोबत वाहन असणार आहे. जेवणासाठी आवश्यक साहित्य आणि दैनंदिन वापराचे सामान सोबत घेण्याचे आवाहन तरंगे यांनी केले आहे. या सामानाची यादी नंतर जाहीर केली जाणार आहे. ही दिंडी शांततापूर्ण असून प्रत्येक वाहनात दोन समन्वयक असतील आंदोलकांनी नेमून दिलेल्या गटात राहणे बंधनकारक आहे. योग्य पद्धतीने दिंडी मुंबईत दाखल होईल रस्त्याने राज्यातील वेगवेगळ्या भागातील आंदोलन दिंडीत सहभागी होती. असे ते म्हणाले तुकडीत आराम कोण करणार पहारा देण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यादरम्यान आंदोलकांची दिंडी ज्या गावातून जाणार आहे. त्या गावातील लोक मुंबईला जाणाऱ्या लोकांची जेवण व रानाची व्यवस्था करणार आहे. गावकऱ्यांनी एकत्रितपणे मदत करावी असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.


🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा कोट  मराठा 🚩🚩🚩🚩

पोलिस पाटील भरती पात्रता आणि वय आणि परिक्षा पद्धती... वाचा सविस्तर माहिती ...

पोलिस पाटील भरती -2023 :

Police Patil Bharti -2023

पोलिस पाटील भरती : पोलिस पाटील हे पद गावातील मानाचे पद असते. पोलिस पाटील चा रुबाब हा वेगळाच असतो. असातच काही जिल्ह्यांमध्ये रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये जाहिरात पण निघली आहे. पण त्याअगोदर आपण पोलिस पाटील होण्यासाठी कोणत्या पात्रता लागतात. परिक्षा पद्धत कशु असते हे सर्व आपण पाहणार आहोत. 

पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण 

वय : 25 ते 45 वर्षे 

अटी : गावातील रहिवासी असवा. 

         अन्यथा गावाच्या शेजारील गावचा रहवाशी असावा. 

परिक्षा पद्धत : पोलीस पाटिल पदासाठी  100 गुणांची ही परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

 यामधे सामान्य ज्ञान 

          गणित 

         बुद्धीमत्ता 

         चालु घडामोडी 

        आपल्या जिल्ह्यातील माहिती 

परिक्षा ही 80 गुणांची असून 20 गुण हे तोंडी परीक्षा साठी आहेत. 

तोंडी परीक्षा साठी पात्र होण्यासाठी लेखी परीक्षा मधे 45 % गुण मिळवणे बंधनकारक आहे. 


बीड पोलिस पाटील भरती 2023 ...पाटोदा उपविभागीय पोलिस पाटील भरती...

 पोलिस पाटील भरती-2023:

Police patil bharti-2023








Police patil bharti 2023


शेतकरी पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास पतीला मिळणार दोन लाख रुपये...

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना :

Gopinath munde shetkari apghat yojana

योजना : शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास वारसपतीला दोन लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा सानुग्रह योजनेत केली आहे.

    यामुळे अपघाती  कारणामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदार पती असो किंवा सज्ञान मुला-मुलींना शासनाकडून दोन लाख रुपये अनुदान दिले जाते.

कोणाकडे अर्ज कराल ?

      गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत शेतकऱ्याच्या वारसदाराने घटनेपासून 30 दिवसाच्या आवश्यक त्या कागदा पत्रासह तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करावा.

  प्राप्त प्रस्तावावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक हित निर्णय घेतला जातो. कागदपत्रात कुठे त्रुटी  आढळल्यास त्या सादर करण्याचे अर्जदारास सांगितले जाते.

तुम्हाला येऊ शकतो हर्ट अटँक आणि स्टोरक चा धोका ...

 थंडीत वाढतो हार्ट अटॅक :

Heart attack

माहिती  : हिवाळा सुरू झाला असून तापमानात हळूहळू घट होत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावरही होऊ लागला आहे. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका आणि पक्षघाताचा धोका वाढत आहे. 

          तज्ञांच्या मते थंड हवामानात उच्च रक्तदाब मधुमेह किंवा इतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. त्यांना हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. 

         अति थंडीत हृदयविकाचा त्रास ब्रेन स्ट्रोक आणि अर्धांग वायूचा धोका असतो. तज्ञांच्या मध्ये हिवाळा जसा जसा वाढत जातो तशी तशी रुग्णांमध्ये हृदय रोगाच्या संकेत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होत जाते.


दुर्लक्ष पडेल महागात :

          1)  उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना हृदय विकार होण्याची शक्यता अधिक असते त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर मधुमेह रुग्णांना पक्षघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

          2)  त्यामुळे हिवाळ्यात शरीर बोबदार ठेवा वेदना जडपणा या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका असे आवाहन रक्त रोग तज्ञ यांनी केले आहे.


असा वाढत जातो धोका :

   1) थंडीमुळे हिवाळ्यात धमण्या आकसतात.

 रक्तवाहिन्यांना रक्त पाठवण्याची हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.

 2) ऑक्सिजनची कमतरता गुठळ्या होण्याचा धोका हृदयातील रक्तप्रवाह वाढतो.

 3) हिवाळ्यात तळलेले पदार्थ जास्त खाणे

 4) मद्यपान आणि धूम्रपान यांचा अतिरेक.

5) तणाव आणि नैराश्य.

 6) व्यायाम न करणे.