असा असेल मराठा आरक्षण मोर्चाचा मार्ग अंतरवाली ते मुंबई आझाद मैदान ...

 मराठा आरक्षण मोर्चा :

मराठा आरक्षण मोर्चा अंतरवाली ते मुंबई

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज रंगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत. अंतरवाली ते मुंबई या पायी दिंडीचा मार्ग निश्चित करण्यात आलेला आहे. अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी 2024 रोजी पायी दिंडी निघणार आहे. त्याचा मार्ग खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.

    अंतरवाली - जालना - बीड - अहमदनगर - पुणे - रायगड आणि मुंबई - आझाद मैदान.

या जिल्ह्यातून आंदोलन आझाद मैदान वर धडकणार आहेत. हा भगवा अलर्ट सागर मराठ्यांचा संपूर्णपणे हा मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार आहे. हा लढा शेवटचा असून मराठा समाज घराबाहेर पडून मुंबईकडे पूछ करावी. असे आवाहन मराठा नेते तरंगे पाटील यांनी केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी अंतरवाली येथे प्रसार माध्यमांची बोलताना मुंबईतील नियोजित आंदोलनाचा आराखडा जाहीर केला. अंतर्वली ते मुंबई हा मार्ग पायी घाटायचा असून मुक्कामाची व्यवस्था स्वतः आंदोलकांनी करायचे आहे. असे जरांगे पाटील यांनी सांगितले असून, त्यानुसार 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली जिल्हा जालना येथील सकाळी नऊ वाजता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी निघणार असून, अंतरवाली- शहागड -गेवराई -पाडळसिंगी -मादळमोही- मातोरी -खरवंडी पाथर्डी -तिसगाव -करंजी- अहमदनगर -सुपा- शिरूर घोड नदी -शिक्रापूर- वाघोली -चंदन नगर- पुणे- लोणावळा- नवी मुंबई चेंबूर मार्गे आंदोलन आझाद मैदानावर पोचणार आहे. अंतरवाली येथून निघालेल्या आंदोलन दिंडीत गावोगावचे लोक सहभागी होणार आहेत. मुंबईपर्यंत ही दिंडी व्यापक स्वरूप धारण करणार आहे. असे मराठा नेते मनोज तरंगे पाटील यांनी म्हटले आहे. सहभागी आंदोलकांसोबत वाहन असणार आहे. जेवणासाठी आवश्यक साहित्य आणि दैनंदिन वापराचे सामान सोबत घेण्याचे आवाहन तरंगे यांनी केले आहे. या सामानाची यादी नंतर जाहीर केली जाणार आहे. ही दिंडी शांततापूर्ण असून प्रत्येक वाहनात दोन समन्वयक असतील आंदोलकांनी नेमून दिलेल्या गटात राहणे बंधनकारक आहे. योग्य पद्धतीने दिंडी मुंबईत दाखल होईल रस्त्याने राज्यातील वेगवेगळ्या भागातील आंदोलन दिंडीत सहभागी होती. असे ते म्हणाले तुकडीत आराम कोण करणार पहारा देण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यादरम्यान आंदोलकांची दिंडी ज्या गावातून जाणार आहे. त्या गावातील लोक मुंबईला जाणाऱ्या लोकांची जेवण व रानाची व्यवस्था करणार आहे. गावकऱ्यांनी एकत्रितपणे मदत करावी असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.


🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा कोट  मराठा 🚩🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद