विवाह नोंदणी :
New Marathi Corner |
विवाह नोंदणी प्रमाणपत्र कशासाठी लागते :
प्रत्येक विवाह जोडप्यास आपले लग्न कायदेशीर दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी व विविध शासकीय कामाच्या उपयोगासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते
कशी कराल नोंदणी :
राज्य शासनाकडून महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद व आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विवाह नोंदणीसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे अत्यावश्यक कागदपत्रे सोबत जोडावी लागतील या कागदपत्राची तपासणी संबंधित कर्मचाऱ्याकडून करण्यात येणार आहे.
किती दिवसात येते प्रमाणपत्र : विवाह नोंदणी केल्या च्यानंतर आणि पूर्ण कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्या कागदपत्राची पाहणी केली जाते त्यानंतर एक महिन्यानंतर हे प्रमाणपत्र आपल्या महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध होते.
कोणते कागदपत्र लागतात :
• जन्म दाखला
• शाळेचा दाखला
• दहावीचे सनद
• रहिवासी पुरावा
• आधार कार्ड
• दोघांचे फोटो
• लग्न पत्रीका
• तीन साक्षीदार
• पाणी पट्टी भरलेली पावती
• मालमत्ता कर पावती
No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद