अवकाळी पाऊस :
अवकाळी पाऊस |
याच नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्याकडे अर्ज केला आहे .
राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोन वेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले कान्हेरला आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातून राशी आलेला घास हिरावला अनेक जिल्ह्यांमध्ये गहू हरभरा काढलेला आला होता तर काही शेतकऱ्यांच्या काढणीला केलेल्या पिकावर पावसाचे पाणी पेरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे काढणीला आलेले द्राक्ष,आंबा ,केळी, मोसंबी या फळ पिकांचा जमिनीवर सडा पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो नुकसान झालेले आहेत.
किती अर्ज दाखल केले : राज्यातून 1 लाख 60 हजार 809 अर्ज विमा कंपन्या कडे आले आह नुकसान भर पैसा अर्ज आल्यानंतर त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येते त्यानुसार आत्तापर्यंत एक लाख 5241 अर्जांचे सर्वेक्षण झाले आहे तर 55,568 अर्जंट सर्वेक्षण झालेले नाही.
No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाची संबंधित नाही कृपया याला ऑफिशिअल वेबसाईट म्हणून मानू नका आणि खालील कमेंट मध्ये आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणती वैयक्तिक माहिती सोडू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही आम्ही आमच्या अभ्यंगतांना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्युरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली माहिती साठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा अधिकाऱ्याला भेट देण्यासाठी विनंती करतो धन्यवाद